. श्रीराम ।।दिनींदिन जीवनात अध्यात्मडॉ माधवी महाजनmadhavimahajan17@gmail.comभारतीय संस्कृतीने आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र दिला आहे. या संस्कृतीचा मानवाचा, शारिक आरोग्याचा, निसर्गाचा, तसेच जगण्यासंबंधीचा सर्वांगीण अभ्यास केला आहे. अद्वैतला मूल्य विश्वावर आपले प्रेम करा व्यापक विचारांची शिक्षण भारतीय संस्कृतीने दिली. ऋषिमुने शाश्वत सुखाची प्रचिती पाहिली तो आनंद सर्वार्थी पोचनी ते सतत कार्यरत असतात. शाश्वत सुखाचा मार्ग वेदांनी मानवाला शोधला. २१ व्या व्यावक्त संत विभूतींनी हा मार्ग अधिक सोपा करून शोधला. संतांचे विचार, त्यांचे साहित्य, एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. विचारांना दिशा देणारे, मनाला वळण लावणारे, हे विचार उत्तम व्यक्तिमत्व साकार करण्यास तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी निश्चित प्रेरणादायी ठरतात.अध्यात्म म्हंटले की हा विचार आपल्यासाठी नाही असे आपण घेतले. या गैरसमजातून अत्यंत मौलिक सकारात्मक विचार देणे या ग्रंथातून आपण दूर रहा. आपल्या सोयीनुसार प्रत्येकाने आपल्याला शिस्तचा प्रयत्न करत राहिल्यास त्या व्यक्तीमध्ये स्वतःची सोय अधिक असते. आपण शेवटचा दिवस असतो. आपल्या या व्यस्ततेने कोणीही ढवळाढवळ चालत नाही. या सक्रिय जीवन अध्यात्माविषयी बोलले तर 'माझा विश्वास नाही' अशी पुन्हा प्रतिक्रिया दिली. कारण अध्यात्म म्हणजे भोंदूगिरी, देवमाणूस लावणारा असा लोकांना ओळखतो. अध्यात्म म्हणजे विचारांमध्ये, बदल. मनातील सकारात्मक विचार करतो असे हे अध्यात्म. या विचारांच्या साहाय्याने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या व्यक्तीशी अधिक आनंद निर्माण करणे म्हणजे अध्यात्म. विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे अध्यात्मदिनी जीवनात उपयोगी आहे.जीवन सतत सुखी राहण्यासाठी मनुष्य कार्यरत असतो. २१ व्या व्यावस्था मानवाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक प्रांत निवडी. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट जास्त प्रमाणात मिळतात. या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ याकडे मात्र त्याचे विरोधी तत्व. भोगवादीवादी आणि मानसिक विकास सुरक्षा आत्मघातकी परस्पर संबंध, हेवेदे, मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास आपण पाहतो. माणसाचे माणूसपण हरवणारे असे हे विकार आहेत. फक्त काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि मोह यापासून कोसो दूर राहण्यासाठी सांगितले आहे. प्रथम काम आहे तेथे क्रोध हा मानसिकतेनेच. व्यक्तीच्या तृप्त गोष्टीकडे धावणारे जे विचार करतात. मग ही कामना शरीर भोगाविषयी असो किंवा कोणत्याही इंद्रियांची तृप्ती बनवण्याची असो. काम हा विकार आहे. जेव्हा शृंगारातील पावित्र्याची भावना विरक्ती, एकात्म भाव जीवनाचा विचार तेव्हा या विकारात व्यापक विकृती निर्माण होते. या विकृतीतून लहान मुलींपासून वृद्ध स्त्रीय अनेक जणींवर अत्याचारी घटना रोज आपल्या कानावर. तरुण दलावर याचा एव्हढा प्रभाव संबंध उघडला जाणार आहे, मिलन सामने त्यांना પ્રશ્ન ગેરહાજર. लोकांना ना भय ना लज्ज अनाथालयांची प्रगती, अनेक रोग उदभवतात. या लोकांना जर कोणी विरोध केला तर त्यांच्यातील क्रोध उफाळाच्या घडामोडी. यातूनच खुनाचे प्रमाण, एका बाजूला प्रेमाची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. विषयाने तृप्ती असे समजणे यासाठी महाभारतातील ययात उदाहरण खेळत आहे. ययातीला असे वाटते की आपले वृद्ध कोणी घेतले तर आणखी काही विषय काढू शकता. विषय अधिक कालचतृत्वाने केला तर आपोआप प्राप्ती होईल असे वाटते. त्याची ही इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली. मुलाने वार्धक्य वापरकर्ता मुलाचे तारुण्य देखीही त्याला तृप्ती त्याच्याकडे नाही. शेवटचा तो जे म्हणाला ते अत्यंत धोकादायक आहे, “कामनांचा उपभोग कधीही आगग्न होत नाही. उलट तूप टाकल्यावर अग्नी शांत होत नाही तो अधिक भडकतो तसेच उपभोगाने काम करण्याची तृप्ती न होती ती अधिक प्रज्वलित पद्धत”.संत वाड्मय अध्यात्मशास्त्र विषय सतत दूर नेतात ते मुळातच एव्हढे वाईट का? खरेतर शब्द,स्पर्श,रूप,गंध आणि रस या पंचज्ञानेंद्रियांचे विषय आपण नित्य भोग म्हणजे विषयसेवन घडणारच आहे. पण संत या गोष्टी सांगतात. क्रोधाच्या आहारी न जाता माननी संयम आवश्यक आहे. कारण नसताना पुढच्या व्यक्तीने आपल्याला क्रोधावा असे घडले तरी माझे वैचारिक पात्रता विचारांची स्थिरता मी करणार नाही हा विवेक जागृत क्रोधावर विजय मिळवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना आणि अशा अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याच्या विकृती विजयासाठी हे आपल्या आरोग्याचे देखील आहे. कारण या सतत विरोधाभासी रागाचा सामना, मधुमेह अशा अनेकांनी आपल्याला जावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या मनाची अत्यंत स्थिती आणि क्षणिक स्थिती आहे.काम, विरोध देखील विखारी आहे तो लोभ. सतत एखाद्या विषयाचा आनंद सहनही माणसाच्या मनातील लालसा कमी होत नाही. लोभ हा नेपोटी नसून वासेपोटी जन्माला. तृप्त न होणे हाच लोभाचा स्वभाव आहे. माणसाला धनाची तीव्र वासन असते. कितीही धनप्राप्ती बंधुत्वाच्या गरजा त्यामध्ये आहेत. म्हणून तो अधिक धनप्राप्ती करून मागे मागे. धनप्राप्ती कुटुंबापासून दूर राहणे देखील स्वीकारतो. स्वतःच्या तसेच सुखासाठी धनप्राप्तीला अधिक प्राधान्य दिले जाते. सतत संपूर्ण गरजा आणि त्याच्या पूर्ततेसाठी धनप्राप्ती मागे धावणे या वर्तुळातून त्याची कधीच सुटका होत नाही. भरपूर अन्न, निवारा या भागाल्या फक्त भोगवादाच्या पूर्तेसाठी नवीन घराघरात आरामात वस्त्र गरजा पण मोठ्यांचा मोह काही सुटत नाही. नेहमी अपुरेपणाची देखील माणसाला राहात असते. तो सतत अशांत आणि असामाधानीच आरामो. सतत स्वतःच्या प्राचाचे तसेच मी, माझेच चिंतन लोभ वाढवतो. हा लोभ सतत क्षोभ वाढतो, अतृप्तता वाढतो आणि माणसाच्या दुःखाला कारण ठरतो. माणसाची प्रवृत्ती अशी असते की स्वतःच्या प्रपंचासाठी बसता भाषाता आपली मुले, नातवंडे यांच्यासाठी बसून ठेवण्याची त्याची वृत्ती बवताली जाते. तू आपली संपत आली तरी देहाचे कष्ट सुटतात. नेमके बंध्ध हा विवेक अध्यात्म ग्रंथातुन उमगतो. धनाचा लोभ महाभयंकर आहे. पराची द्रव्य अभिलाषा धरू नको हे सूत्र अध्यामिक ग्रंथात पहावयास पहा. “ नको ते द्रव्य ते पुढचे ” याठिकाणी परद्रव्याची अभिलाच नको पण मनाच्या रे मनाची देखील अपेक्षा नको. या अपेक्षेतून निर्माण होणार संघर्ष, नात्यात निर्माण होणारी घुसमट यातून दुर्वा निर्माण होतो. सर्व गोष्टी विपुल सामर्थ्य असून देखील अशी मनःशांती निर्माण होत नाही. अशा फक्त अध्यात्माचे नेमके सूत्र समजून घेणे मात्र मनःशांती प्राप्त होते. कारण चंचल या सर्व मात करण्यासाठी मनावर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे याची त्यांना नेहमीच आणि त्यांची कृती देखील असते. आत्मपरीक्षण करून या सकारात्मक विचारांच्या आधारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये बोलते अवगुण हे गुणच वाटतात. पण त्याचे सदस्य इतर दोष मात्र पटकन लक्षात ठेवा. पण इतर माणसे वागतात किंवा असे वागतात हा अध्यात्माचा विषय नसून मी कसा वागतो आणि मी कसा वागेन हा अध्यात्माचा विषय आहे हे नेमके हेच पाहणे आवश्यक आहे.अध्यात्म शास्त्र म्हणजे निर्भेळ आनंद आहे. आनंदी जीवन जगण्याचे तंत्र या शास्त्रांच्या आधारे जाणून घेतले तर जीवनात निर्माण होणारे ताण तणाव याला आपण सहज तोंड देऊ शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या मनात तसेच आपल्या भोवती आनंदी वातावरण राहण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसऱ्याला दुखावणे, दुसऱ्याचा अपमान करणे, सतत कलह निर्माण होईल असे शब्द बोलणे, दुसऱ्याची चेष्टा करणे हे करंटे पणाची लक्षणे आहेत ज्याचा त्याग करणे हे आनंदी जीवनाचे सूत्रच आहे. आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द इतरांना प्रसन्न करणारा असावा. याचा अर्थ फक्त इतरांची स्तुती किंवा मुह मे राम बगल मे छुरी असा नसून समोरच्या व्यक्तीचे अंतःकरण शांत करणारी वाणी असावी. समोर असताना वरवर गोड बोलून त्या व्यक्तीच्या पाठीमागे मते त्याची निंदा नालस्ती करणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. तोंडावर चांगले बोलावे पण पाठीमागे देखील चांगले बोलण्याचा विवेक जागा ठेवते ते अध्यात्म.वेगाने बदलणारे शहरीकरण, जीवनशैली, कुटुंब पद्धती, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव या सर्वांमुळे निर्माण होणारे ताणतणाव याला देखील सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत अध्यात्म शास्त्राच्या आधारे मनःशांती प्राप्त करून घेता येते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या शास्त्रामध्ये उपासनेवर भर दिला आहे. परंतु उपासना म्हणजे देवपूजा, मंदिरात जाऊन देवदर्शन, पोथ्या वाचन, उपासतापास असाच अनेकांचा ग्रह झालेला दिसतो. अनेक उपवास करून नित्य कर्म करताना मात्र इतरांचा उपहास करताना अनेक जण दृष्टीस पडतात. अखंड सावध राहून जीवन जगणे ही देखील एक उपासनाच आहे. सकाळी पूजा पाठ करून, जपाची माळ ओढून दिवसभर अहंकाराने बरबटलेले आणि लोकनिंदे मध्ये रमलेले खरे अध्यात्म शास्त्र जाणत नाहीत असेच म्हणावे लागेल. नाकारात्मक गोष्टींचा त्याग याचा अर्थ अध्यात्म शास्त्र आपल्याला दुबळे बनवते असा नाही तर कोणत्या परिस्थितीत नेमके कसे वागावे हे धोरण यातून शिकता येते.आज काळ बदलला, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसांची वृत्ती मात्र तशीच राहिली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असून देखील मनुष्य असमाधानीच राहिला. हे माझे आणि तुझे तेही माझेच अशी वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. प्राप्त झालेल्या बुद्धीच्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्याच्या नाशासाठी करताना दिसू लागला. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट या घटनांतून या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग,द्वेष, मत्सर कोणत्या प्रकारची टोकाची हानी करू शकतो याचे आपल्याला प्रत्यंतर येते. आजच्या परिस्थितीत जर काही चांगले घडवायचे असेल तर सकारात्मक विचारानां दिशा देणारे तसेच मनःशांती प्राप्त करून देणारे अध्यात्म शास्त्र नेमकेपणाने समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज ठरत आहे.
जय जय रघुवीर समर्थ
No comments:
Post a Comment